खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Showing posts with label दुष्काळाची भयंकर स्थिती. Show all posts
Showing posts with label दुष्काळाची भयंकर स्थिती. Show all posts

Friday, March 29, 2013

दुष्काळाची भयंकर स्थिती- जबाबदार कोण? निसर्ग की सरकार ??

दुष्काळाची भयंकर स्थिती 
                         आज सगळीकडे पाणी जपून वापरा ! हे ऐकायला मिळत आहे, हे नक्की कशासाठी? सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ? हो फक्त सामाजिक बांधिलकी साठी असेल तरी ते योग्यच आहे. कारण दुष्काळाने होरपळून निघालेली जनता,
ही विदर्भ, मराठवाडा आणि काही महाराष्ट्राचे इतर दुष्काळी भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर आहे. हीच जनता नाईलाजाने आता शहरांकडे स्थलांतर करत आहे. नक्की ह्यामध्ये दोष कोणाचा ? निसर्गाचा की सरकारचा ??